जैन धर्माची मुळ तत्वे विश्वामध्ये शांतता प्रस्थापित करू शकतात – आचार्य किर्तियशसूरजी महाराजा सद्या जग विविध युध्दांच्या सावटाखाली अशांततेचा दाहक अनुभव घेत आहे. भगवान महावीरांनी जगाला दिलेली जैन धर्माची अहिंसा,…
महापालिका
कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ या ललित लेखसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्या ईश्वरपूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा लोकनेते…
जनगणनेतील माहितीची गुणवत्ता आणि सत्यता महत्वाची – संचालक, डॉ. निरुपमा डांगे जनगणना कार्यालयाचे उद्घाटन आणि आढावा बैठक संपन्न कोल्हापूर, दि. २ : जनगणना ही पुढील दोन दशकांसाठी देशाची ध्येयधोरणे आणि…
कौटुंबिक न्यायालय म्हणजे विस्थापित कुटुंबाला जोडणारा दुवा – न्यायाधीश अपर्णा वाईकर
कौटुंबिक न्यायालय म्हणजे विस्थापित कुटुंबाला जोडणारा दुवा – न्यायाधीश अपर्णा वाईकर कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : शुल्लक कारणावरून घटस्फोट घेण्याचे प्रमाण हल्ली अधिक वाढत आहे. यामध्ये पती – पत्नीने…
अग्निवीर भरती २०२६ साठी १ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी सुरू कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : अग्निवीर जनरल ड्युटीसाठी भारतीय सैन्य भरतीची ऑनलाइन नोंदणी १३ फेब्रुवारी २०२६ ते १ एप्रिल २०२६ या…
समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी 15 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी 15 मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणा-या व्यक्ती…
हातमाग विणकरांसाठी 10 मार्च रोजी सोलापूर येथे हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : प्रादेशिक उपआयुक्त, वस्रोद्योग, सोलापूर यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यासाठी म्हणजे सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा व…
सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी
सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी कोल्हापूर, दि. ०२: यावर्षीच्या जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती करण्यासाठी ‘एलईडी चित्ररथांची’…
‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल
‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र संकल्पनेतील महत्वपूर्ण पाऊल -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार देशातील पहिल्या सर्वेक्षण योजनेतून 15 हजार युवकांना प्रशिक्षण आणि पाच हजार रोजगारनिर्मितीचा संकल्प मुंबई, दि. 2 : युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये…
सफाई कर्मचाऱ्यांची प्रलंबित नुकसानभरपाई प्रकरणे तत्काळ निकाली काढा -राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग उपाध्यक्ष हरदीप सिंह गिल मुंबई, दि. 2 : गटार (सीवर) सफाईदरम्यान मृत्यू झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रलंबित असलेली नुकसानभरपाई…