मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळवून देणार : आमदार ज .मो . अभ्यंकर कोल्हापूर :राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन…
महापालिका
समरजितसिंह घाटगे: “हा ऐतिहासिक विजय जनतेच्या विश्वासाचा; विकासाच्या वाटचालीला नवी गती देणारा”
नुकतीच निवडणूक झालेल्या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगाल पॉंडिचेरी व आसाममध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार मित्र पक्षांसोबत सत्तेत आले आहे.या ऐतिहासिक विजयाबद्दल भाजपच्यावतीने शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे…
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक- आभा शुक्ला मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेचे प्रकल्प वेळेत पुर्ण करा- आभा शुक्ला टास्क फोर्सच्या बैठकीत अतिरिक्त ऊर्जा सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे…
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थिनींना ‘आयईईई’ शिष्यवृत्ती कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, कसबा बावडा येथील दोन विद्यार्थिनींनी प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स…
महासत्ता चौक ते ज्ञानेश्वर मंदिर रस्त्याच्या डांबरीकरण पॅचवर्क चे काम आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या सूचनेनुसार चालू
महासत्ता चौक ते ज्ञानेश्वर मंदिर रस्त्याच्या डांबरीकरण पॅचवर्क चे काम आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या सूचनेनुसार चालू —————————————- इचलकरंजी : अनेक दिवस प्रलंबित असलेले महासत्ता चौक ते ज्ञानेश्वर मंदिर रस्त्याच्या…
करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी
करवीरमधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध; आमदार चंद्रदीप नरके यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे फेरविचाराची मागणी करवीर मतदारसंघातून प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्ग’ (नागपूर–गोवा) प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या तीव्र विरोधाची दखल घेत आमदार…
केडीसीसी बँक लाडक्या बहिणींना करणार रू. ५० हजार कर्जपुरवठा संचालक मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय ताराराणी महिला सक्षमीकरण योजनेची कर्ज मर्यादा रू. ३० वरून रू. ५० हजार आत्तापर्यंत १७ हजार महिलांना रू.…
राज्यभर ठेकेदारांचे कामबंद आंदोलन व उपोषण सुरू आहे. प्रत्येक कामात ठेकेदारांच्याकडून रोखीने २० टक्के टक्केवारी घेतलेल्या आमदार – खासदार ठेकेदारांना वा-यावर सोडून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू लागले आहेत. जर राज्याच्या…
अपात्र कर्जमाफी प्रश्नी मंत्री हसन मुश्रीफ व नाबार्डचे अध्यक्ष के. व्ही शाजी यांची ऊद्या मुंबईत बैठक
अपात्र कर्जमाफी प्रश्नी मंत्री हसन मुश्रीफ व नाबार्डचे अध्यक्ष के. व्ही शाजी यांची ऊद्या मुंबईत बैठक नाबार्ड मुख्यालयात सायंकाळी चार वाजता होणार बैठक दिल्लीत सहा मे रोजी होणार अंतिम सुनावणी…
बापू गेले… मी दीड वर्षांचा असताना बापू मला आत्त्याकडं कोल्हापूरला सोडून गेले. गावात पोर राहिलं तर शहाणं होणार नाही म्हणून हेमंतला कोल्हापूरात ठेवला पाहिजे! जीजी बापूनं ह्रदयावर दगड ठेवला अन्…